खर्डा प्रतिनिधी : ९ नोव्हेंबर ज्यांनी खोक्यांच्या माध्यमातून सरकार स्थापन केले त्या शिंदे फडणवीस सरकारमधील अशा प्रकारच्या वाचाळवीर मंत्र्यांमध्ये सत्तेचा किती माज आलाय आपण बघीतला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच...
पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.